महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावारणीय बदल विकास मंत्रालयाचा शाश्वत उपक्रम आहे. ह्या उपक्रमाची सुरुवात सन २०२०-२०२१ पासून झाली. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने उपाययोजना राबविणे हे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ठ आहे.
महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरण व वातावारणीय बदल विकास मंत्रालयाचा शाश्वत उपक्रम आहे. ह्या उपक्रमाची सुरुवात सन २०२०-२०२१ पासून झाली. पृथ्वी, जल, वायू, अग्नी, आकाश या पंचतत्वांचे जतन व संवर्धन करण्याच्या हेतूने उपाययोजना राबविणे हे ह्या उपक्रमाचे उद्दिष्ठ आहे.
*(महाराष्ट्रातील एकूण १३० नगरपंचायतीपैकी)
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत केलेली कार्यवाही
listprojects) हि विकसित करण्यात आलेले आहे.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत नगरपंचायतने केलेली लोकसहभाग आणि जनजागृती कामे
स्वच्छोत्सव 2023
महास्वच्छता अभियान मोहीम
संत गाडगेबाबा यांची जयंती निमित्त सर्व सफाई कर्मचाऱ्यांना गाडगेबाबांचे स्वच्छता दूत म्हणून सन्मानित केले.
शिराळा नगरपंचायत चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या मार्फत श्रमदान करण्यात आले
दत्त नागरी संस्थेस शिराळा नगरपंचायत मार्फत बर्ड फीडरचे वाटप